शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ होणार! 21 ऑगस्ट 2026 रोजी शासनाचा महत्त्वपूर्ण जीआर
राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज बिलाच्या थकबाकीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 ऑगस्ट 2026 रोजी राज्य शासनाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करून योजनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलांच्या रकमेबाबत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जवळपास ₹42 हजार कोटींची वीज बिल माफी करण्याची घोषणा करण्यात आली होती. … Read more