महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी प्रक्रियेला अखेर हिरवा कंदील; पुढील 8 ते 10 दिवसांत महत्त्वाची हालचाल
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना कृषिमंत्र्यांनी सांगितले, आठ ते दहा दिवसांत प्रक्रिया सुरू होणार महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी आली आहे. स्वतः राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जाहीर केले आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या आठ ते दहा दिवसांत पुढील कारवाई सुरू … Read more