महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी प्रक्रियेला अखेर हिरवा कंदील; पुढील 8 ते 10 दिवसांत महत्त्वाची हालचाल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना कृषिमंत्र्यांनी सांगितले, आठ ते दहा दिवसांत प्रक्रिया सुरू होणार  महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी आली आहे. स्वतः राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी जाहीर केले आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे आणि येत्या आठ ते दहा दिवसांत पुढील कारवाई सुरू … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच कर्जमाफीची घोषणा ३० जूनपूर्वी लाभ मिळणार? Shetkari Karjmafi

Shetkari Karjmafi 2026 list महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २१ ते २२ मे २०२६ रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या अहवालाला मंजुरी मिळू शकते. उच्चस्तरीय समितीने अहवाल सादर केला, मुख्यमंत्र्यांनी ३० जूनपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली, बैठका काय झाल्या, आतापर्यंत मंजुरी का मिळाली नाही आणि पुढे काय होणार हे सगळं या लेखात सविस्तर … Read more

नांदेड जिल्ह्यात पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात! 381 कोटी रुपयांचे वितरण सुरू

नांदेड जिल्ह्याला 381 कोटींचा पीक विमा दुसऱ्या टप्प्यात वितरित संपूर्ण महसूल मंडळनिहाय स्थिती आणि राज्यभरातील अपडेट नांदेड जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दुसऱ्या टप्प्यात 381 कोटी 33 लाख रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्याला एकूण 913 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला होता, ज्याचा … Read more

2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा मोठा निर्णय! २ सप्टेंबेर 2026 चा शासन निर्णय काय सांगतो? शेतकऱ्यांनी काय करावे?

दोन लाखांवरील कर्जमाफी कशी मिळेल? OTS योजना 2027 पर्यंत, संपूर्ण माहिती सोप्या भाषेत २ सप्टेंबेर 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा शासन निर्णय काढला. या योजनेत दोन लाखांपर्यंत थकीत पीक कर्ज माफ करण्याची तरतूद आहे हे अनेकांना माहीत आहे. पण ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी काय व्यवस्था … Read more

पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात! अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 27 हजार रुपयांपर्यंत लाभ

महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसांपासून ज्याची वाट होती तो पीक विमा अखेर खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यवतमाळ, अमरावती, बीड, नांदेड यांसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हेक्टरी २७,००० रुपयांपर्यंत रक्कम थेट DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पडत आहे. पण हे पैसे सगळ्यांना मिळणार नाहीत कोणाला मिळतात, कोणाला नाही, यादीत नाव कसं बघायचं, पैसे आले नाहीत तर … Read more

खत बुकिंगमध्ये मोठा बदल! आता शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने खत बुक करता येणार

सध्या शेतकऱ्यांना खत घेताना खूप त्रास होतो. दुकानदार नको असलेली खतं सक्तीने विकतो, स्टॉक असतानाही खत मिळत नाही. या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून केंद्र सरकारने एक नवी ऑनलाईन बुकिंग प्रणाली विकसित केली आहे. या लेखात आपण हे सिस्टीम नक्की कसं काम करतं, कुठे प्रायोगिक तत्वावर राबवलं जातंय, ॲग्रीस्टॅक म्हणजे काय आणि पुढे काय होणार हे … Read more

स्मार्ट सोलर योजना २०२५: फक्त २,००० रुपयांत घरावर सोलर २५ वर्षे मोफत वीज मिळवा

महाराष्ट्र शासन आणि महावितरण यांनी स्मार्ट सोलर स्कीम २०२५ सुरू केली आहे. पीएम सूर्यघर योजनेसोबत राज्याचे अतिरिक्त अनुदान मिळून बीपीएल कुटुंबांना फक्त दोन हजार रुपयांत सोलर बसवता येईल. वीज बिल जवळपास शून्य होईल आणि २५ वर्षे सोलरचा फायदा मिळेल. योजनेचे फायदे काय आहेत, कोणाला किती भरायचे, अर्ज कसा करायचा, कोणती माहिती लागते आणि ऑनलाईन प्रक्रिया … Read more

MahaDBT पोर्टल 2026: शेती व वैयक्तिक लाभ योजनांसाठी अर्ज कसा करायचा? नोंदणी ते अर्ज संपूर्ण मार्गदर्शन

महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांसाठी MahaDBT हे एकल-खिडकी पोर्टल आहे. या लेखात नोंदणीपासून अर्ज सबमिट करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सोप्या मराठीत समजावून सांगितली आहे.

कृषी मित्र योजना : गावात राहून नोकरी करा, दरमहा १८,००० मानधन मिळवा

महाराष्ट्र शासनाने तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक नवीन महत्त्वाची योजना आणली आहे — कृषी मित्र योजना. या योजनेअंतर्गत तब्बल ११,५८७ जागांची मेगा भरती होणार आहे. गावात राहूनच काम करता येणार आहे आणि दरमहा १८,००० रुपये मानधन मिळणार आहे. ही योजना नक्की काय आहे, कोण पात्र आहे, कामाचे स्वरूप काय असेल, महिलांसाठी काय तरतूद आहे आणि मानधन … Read more

घरगुती गॅस सिलेंडरचे नियम बदलले OTP सक्तीचा, वर्षाला फक्त 15 सिलेंडर मिळणार

घरगुती गॅस सिलेंडरचे नियम बदलले OTP सक्तीचा, वर्षाला फक्त 15 सिलेंडर मिळणार देशभरातील घरगुती गॅस ग्राहकांसाठी दोन महत्त्वाचे बदल झाले आहेत. पहिला बदल म्हणजे गॅस सिलेंडर डिलिव्हरीसाठी आता OTP देणे संपूर्णपणे बंधनकारक झाले आहे BPCL नंतर आता HPCL आणि IOCL या कंपन्यांनीही हा नियम लागू केला आहे. दुसरा बदल म्हणजे एका कनेक्शनवर वर्षभरात मिळणाऱ्या सिलेंडरची … Read more