अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 1 लाख 69 हजार शेतकऱ्यांसाठी 166 कोटींची नुकसान भरपाई मंजूर
फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने अखेर १८ मे २०२६ रोजी दोन महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजे GR काढले आहेत. या दोन GR द्वारे २२ जिल्ह्यांतील १,६९,८८९ शेतकऱ्यांना एकूण १६६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या लेखात कोणत्या विभागातील किती शेतकऱ्यांना … Read more